सदया पाणी टंचाई बघता लवकर निर्माण होते त्यामुळे पशु पक्षांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते त्या अनुषंगाने ग्रामपंचायत खेड यांच्या वतीने श्रम दानातून वनराई बंधारा करण्यात आला त्यामुळे जनावरांना पाणी उपलब्ध होईल तसेच उर्वरित पाणी शेतकरी शेतीसाठी उपयोगात आणू शकतील.
